शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावी.
शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावी माजलगाव चे नायबतहसीलदार यांची 5 पदे मंजूर असून कमीत कमी 5 पैकी 2 पदे तत्काळ भरावी . मॲड.हरिभाऊ मुंजऻभाऊ घायतिडक ==================== माजलगाव प्रतिनिधी घायतिडक माजलगाव तालुक्यातील…
राज्य सरकारने बीड जिल्ह्य़ातील शेतकऱ्याच्या तोंडाला पुसली पाने
राज्य सरकारने बीड जिल्ह्य़ातील शेतकऱ्याच्या तोंडाला पुसली पाने बीड जिल्ह्य़ातील शेतकर्यांना नुकसानभरपाईची दमडीही नाही. -अतिवृष्टीसह नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानभरपाई साठी शेतकऱ्यांना राज्य शासनाने तीन हजार 501 कोटी 71 लाख 21…
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय.
केंद्र सरकार प्रमाणे महाराष्ट्र सरकार चा निर्णय जाहीर वर्षाला सहा हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार महाराष्ट्र सरकारने केंद्रा प्रमाणे निर्णय घेतला आहे. राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू कऱण्यात येणार…
सुप्रीम कोर्टाचा विम्मा कंपनीला धक्का.
सुप्रीम कोर्टाचा उस्मानाबादच्या शेतक-यांना दिलासा. साडेतीन लाख शेतक-यांना तीन आठवड्यात पीक विम्याचे ५०० कोटी रूपये द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश. कोर्टानं विमा कंपन्याची याचिका फेटाळली. २०२० ला अतिवृष्टी झाली होती, विमा…
