बायकोने सोडला नवर्याचा पक्ष.
रोखठोक न्युज वार्ताहर

अमरावतीचे खासदार या कोणत्याण कोणत्या कारणावरून वादग्रस्त असतात कधी आपल्या बोगस अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रा वरून तर 2014 च्या निवडणूकीत काँग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेस कडून निवडणूकीत निवडूण येऊन भाजप ला पाठींबा दिला,कधी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणण्याच्या कारणावरून जेल भोगून आल्या.तर मतदार संघात वाटप केलेल्या साड्या मुळे,आता आपल्याच नवर्याने स्थापन केलेल्या राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टी या पक्षाचा राजीनामा दिला असून आता भाजप कडून अमरावतीहून लोकसभे साठी टिकीट घेतले आहे त्या साठी त्यांनी आपल्या नवर्याच्या पक्षाचा राजीनामा दिला आहे.
